भारतातील पहिले कृषी निर्यात सुविधा केंद्र महाराष्ट्रात स्थापन झाले, कारण अ. ते कांद्याच्या सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक आहे. ब. ते डाळीच्या उत्पादनात आघाडीवर आहे. क. ते भारतातील सोयाबीन व ऊसाचे सर्वात मोठे उत्पादक राज्य आहे.
- अ)फक्त अ, ब / Only A, B✓ योग्य
- ब)फक्त ब, क / Only B, C
- क)फक्त अ, क / Only A, C
- ड)वरीलपैकी सर्व / All of the above
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →