खालीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत? 1) 1802 मध्ये वसईचा तह झाला. 2) 1804 मध्ये इंग्रजांशी राजापूरघाटचा तह झाला. वरील दोन विधानांच्या आधारे खालीलपैकी कोणते बरोबर आहे?
- (अ)1. फक्त 2
- (ब)2. 1 आणि 2 दोन्ही
- (क)3. 1 किंवा 2 पैकी एकही नाही
- (ड)4. फक्त 1✓ योग्य उत्तर