स्पर्धासराव सुरू करा

Talathi · Combined — 19 Aug, Shift 3 · 2023 · प्रश्न 66

खालीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत? 1) 1802 मध्ये वसईचा तह झाला. 2) 1804 मध्ये इंग्रजांशी राजापूरघाटचा तह झाला. वरील दोन विधानांच्या आधारे खालीलपैकी कोणते बरोबर आहे?

MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा