खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही ?
Which of the following statement is not true ?
- (अ)(1) भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे.✓ योग्य उत्तर
- (ब)(2) 42 व्या घटनादुरुस्तीन्वये 'धर्मनिरपेक्ष' हा शब्द जोडण्यात आला.
- (क)(3) 42 वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये करण्यात आली.
- (ड)(4) भारतीय राज्यघटनेतील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय हे तत्व रशियन (सोव्हिएट) राज्यघटनेतून घेतले आहेत.