खालीलपैकी नागपूरच्या कोणत्या राजाने आपल्या मृत्यूनंतरच्या वारसाची काहीच व्यवस्था न केल्याने कंपनी सरकारने त्यांचे राज्य खालसा केले होते ?
The State was lapsed by company government for not making proper arrangement of his descendants after his death by which of the following kings of Nagpur ?
- (अ)(1) राजा रघुजी दुसरा
- (ब)(2) राजा रघुजी तिसरा✓ योग्य उत्तर
- (क)(3) श्रीमंत मालोजी राजे भोसले
- (ड)(4) श्रीमंत आप्पासाहेब राजे भोसले