स्पर्धासराव सुरू करा

MPSC Group C · Clerk Typist Paper II · 2022 · प्रश्न 62

देश-भक्त बेटावरचे रहिवासी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर दोन वाक्यांत देतात. त्यापैकी एक वाक्य नेहमीच खरे असते व दुसरे वाक्य नेहमीच खोटे असते. बेटावर भटकणारा नानू, तीन रहिवाशांना भेटला तेव्हा त्याने त्यांना त्यांच्या प्रादेशिक अन्नपदार्थाबद्दल विचारले तेव्हा त्यांची उत्तरे पुढीलप्रमाणे होती: अनु : डाळ-खिचडी. आमचे बहुसंख्य लोक सर्जनशील आहेत. कनु : आमचे बहुसंख्य लोक सर्जनशील नाहीत. आमचे प्रादेशिक अन्न वडापाव आहे. मनू : आमचे बहुसंख्य लोक सर्जनशील आहेत. आमचे प्रादेशिक अन्न डाळभात आहे. देशभक्तचे प्रादेशिक अन्न निवडा.

On an island Desh-Bhakta the inhabitants always answer any question with two sentences – one of which is always true and other is always false. Nanu, while moving around, meets three inhabitants and asked about their regional food. Their replays were as follows. Anu : Dal-khichadi. Most of our people are very creative. Kanu : Most of our people are not creative. Vada-pav is our regional food. Manu : Most of our people are very creative. Our regional food is dal rice. Select the regional food of Desh-Bhakta.

MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा