स्पर्धासराव सुरू करा

MPSC Rajyaseva · GS Paper I · 2025 · प्रश्न 39

अन्न सुरक्षा विधेयक, 2013 च्या संदर्भात खालीलपैकी योग्य विधान/ने ओळखा. अ. हे विधेयक शहरी भागातील 50% आणि ग्रामीण भागातील 75% लोकसंख्येला अन्न सुरक्षेचा लाभ उपलब्ध करून देतो. ब. लाभार्थ्यांना दरमाह प्र.कि.रु. 3 प्रमाणे तांदूळ, प्र.कि.रु. 1 प्रमाणे भरड धान्य व प्र.कि.रु. 2 प्रमाणे गहू उपलब्ध होणार आहे.

स्पष्टीकरण

अन्न सुरक्षा विधेयक, 2013 नु

MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा