महाराष्ट्र औद्योगिक धोरण 2019 नुसार विशेष अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ खालील निकष पूर्ण करणाऱ्या उद्योग घटकांना देण्यात येईल. (a) एक वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी बंद असलेला किंवा न्यायालयाकडून नादार/दिवाळखोर म्हणून घोषित झालेला उद्योग घटक. (b) भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूत्रानुसार पुनरुज्जीवनक्षम नसलेला उद्योग घटक. (c) उद्योग घटक हस्तांतरणामुळे घटकाच्या व्यवस्थापनात बदल होऊन घटक पुढे यशस्वीरीत्या चालू राहिल. (d) भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ द्वारा आजारी म्हणून घोषित उद्योग घटक. वरीलपैकी कोणता/कोणते निकष बरोबर आहेत?
According to Maharashtra Industrial Policy 2019, the special Amnesty scheme has been announced. The benefits of this scheme will be given to the industry units which meets the following criteria. (a) An industry unit that has been closed for more than one year or declared as insolvent by a court. (b) Non rehabilitative industry unit as per Reserve Bank of India's guidelines. (c) Even though the changing of management by the transfer of unit and the unit will continue successfully. (d) Industry unit declared as sick by securities and Exchange Board of India. Which of above given criteria is/are correct ?
- (अ)(1) फक्त (b), (d)
- (ब)(2) फक्त (d)
- (क)(3) फक्त (a), (b), (c)✓ योग्य उत्तर
- (ड)(4) वरील सर्व