नोकऱ्यांची कमतरता ही भारताची समस्या नाही तर गरिबी ही समस्या आहे. बेरोजगारीचा 4.8 हा दर ही समस्या नाही पण आपले कष्टकरी बळ म्हणजे “काम करणारे गरीब” आहेत ही समस्या आहे. वरील युक्तिवाद दुबळा करणारे विधान निवडा.
India's problem is not job shortage, but poverty. Unemployment rate of 4.8 is not the problem, but the fact that our labour force is “working poor”. Select the statement that weakens above argument.
- (अ)(1) गरीब लोकांना बेकार राहून चालत नाही म्हणून ते जेमतेम मजुरीवर काम करणारे स्वयं-रोजगार करतात आणि ही स्वतःच केलेली स्वतःची पिळवणूक आहे.
- (ब)(2) विविध सरकारी योजनांतून गरीब व बेकार लोक मजुरी मिळवतात व प्रतिष्ठेचे जीवन जगतात.✓ योग्य उत्तर
- (क)(3) भारतातील बहुतेक धाडसी उद्योग हे अनौपचारिक असतात, त्यांची उत्पादकता कमी असते व ते कमी मजुरी देतात.
- (ड)(4) भारतातील अनौपचारिक नोकऱ्यांचे प्रमाण 90% आहे आणि अनौपचारिक धाडसी उद्योगांना आकर्षक वेतन देणे शक्य नसते.