जवळ बॉम्बेहाय हे सागरी तेल क्षेत्र आहे. पर्यायी उत्तरे: (1) फक्त अ (3) फक्त ब आणि क अ. मुंबई ब. वाशी क. ठाणे ड. अलिबाग
- अ)फक्त अ✓ योग्य
- ब)फक्त क
- क)फक्त ब आणि क
- ड)फक्त क आणि ड
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →ASO Paper II · ९४ प्रश्न · रद्द २ · आक्षेप-सुधारित ०
तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासाअधिकृत उत्तरतालिका
प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.
जवळ बॉम्बेहाय हे सागरी तेल क्षेत्र आहे. पर्यायी उत्तरे: (1) फक्त अ (3) फक्त ब आणि क अ. मुंबई ब. वाशी क. ठाणे ड. अलिबाग
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →चंद्रपूर जिल्ह्यात ______ कारणामुळे विखुरलेल्या वस्त्या आढळतात.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →नाशिक विभागामध्ये किती तालुके आहेत ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागाला ______ म्हणतात. अ. कोंकण क. पश्चिम महाराष्ट्र ब. मराठवाडा ड. विदर्भ पर्यायी उत्तरे :
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →जनगणना 2011 च्या संदर्भात खालील विधाने पहा : अ. महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकसंख्या ठाणे जिल्ह्यात असून त्या खालोखाल पुणे जिल्ह्याचा लोकसंख्येत दुसरा क्रमांक लागतो. ब. रत्नागिरी जिल्ह्याची लोकसंख्येची घनता 196 आहे. क. कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्येची घनता 700 पेक्षा जास्त आहे. पर्यायी उत्तरे :
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →भारतातील एकूण खेड्यांपैकी किती टक्के खेडे महाराष्ट्रात आहेत ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →कोकणातील ______ या नद्या जास्त लांबीच्या आहेत.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →16-5-2018 ते 21-5-2018 दरम्यान कोणते चक्रीवादळ अरबी समुद्रावर तयार झाले होते ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →26 जुलै, 2005 या दिवशी एक दिवसात सर्वात जास्त 944 मी.मी. पाऊस पडण्याची नोंद ______ या ठिकाणी झाली.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →डॉ. आंबेडकरांनी नेतृत्व केलेल्या खालील चळवळींचे कालानुक्रमानुसार आयोजन करा : अ. महाड येथील चवदार तळे आंदोलन ब. मनुस्मृती दहन क. पर्वती मंदिर सत्याग्रह ड. काळाराम मंदिर सत्याग्रह पर्यायी उत्तरे :
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →1886 च्या कलकत्त्याच्या भारतीय राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात महाराष्ट्रातून आलेल्या नेत्यांनी केलेली आवेशपूर्ण भाषणे गाजली. त्यात दिनशा वाचा, दाजी खरे आणि _________ यांचा समावेश होता. (1) अब्दुल अझीझ (3) मोरोपंत जोशी
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →1920 मध्ये _________ यांनी ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया’ ची स्थापना केली. (1) ना.म. जोशी (3) एम.एन. रॉय
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →भगवान बाबाजी खुळे, विठ्ठल कुरोळीकर, जाफर हुसेन पिंजारी या क्रांतिकारकांना ________ खटल्यात आठ-आठ वर्षांचा कारावास ठोठावला गेला.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →1899 मध्ये दोघां चाफेकर बंधूंसोबतच क्रांतिकारक कारवायांमुळे पुण्यात ________ यांना देखील फाशी दिले गेले.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →लॉर्ड ________ याने असे मत मांडले होते की बालविवाह आणि सक्तीचे वैधव्य या एकाच समस्येच्या दोन बाजू होत्या.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →प्रसिद्ध कामगारनेते नारायण मेघाजी लोखंडे यांच्या पश्चात भिवाजी रामजी नरे, एस.के. बोले आणि हरिश्चंद्र तालचेरकर अशा नेत्यांनी गिरणी कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी 1909 मध्ये ______ स्थापन केली.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →विष्णुशास्त्री पंडितांच्या पाठिंब्यामुळे इ.स. 1865 मध्ये पुण्यात कोणत्या वकिलाने विधवा विवाह केला होता ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →सार्वजनिक सभेचे 1870 पूर्वीचे नाव काय होते ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →सध्या खालीलपैकी कोणते 'राज्याच्या धोरणाचे मार्गदर्शक तत्त्व' आहे ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →जवाहरलाल नेहरू यांनी 1946 मध्ये जो 'उद्दिष्टांचा ठराव' मांडला त्याच्या मध्ये खालीलपैकी कोणता भाग नव्हता ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणत्या तरतूदी राज्यघटनेच्या अनुच्छेद 25 मध्ये समाविष्ट आहेत ? अ. सद्सद्विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य ब. धर्माचे पालन (पूजा) करण्याचा हक्क क. धर्माचे आचरण करण्याचा हक्क ड. व्यक्तीचे विशिष्ट धर्मात धर्मांतर करण्याचा सुस्पष्ट हक्क
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी संविधान सभेच्या कोणत्या समितीचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →भारतीय राज्यघटनेनुसार नागरिककाचे ________. अ. जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य हे कोणत्याही परिस्थितीत हिरावून घेता येणार नाही ब. जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य हे सर्व प्रकारच्या आणीबाणीच्या काळात राष्ट्रपतीद्वारे हिरावून घेतले जावू शकते क. जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य हे कायद्याने घालून दिलेल्या पद्धतीने हिरावून घेतले जावू शकते यापैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →भारताच्या संविधान सभेत फाळणीपूर्वी खालीलपैकी कोण समाविष्ट होते?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'केन्द्र-राज्य' संबंधांत संदर्भात खालील विधाने विचारात घ्या : अ. भारतीय राज्यघटनेने सर्व अधिकार — वैधानिक, कार्यकारी, आर्थिक आणि न्यायालयीन — केन्द्र आणि राज्यांमध्ये विभागून दिले आहेत. ब. भारतीय राज्यघटनेने केन्द्राला आणि राज्यांना दिलेल्या वैधानिक अधिकारांचा क्षेत्रीय विस्तार स्पष्ट केलेला आहे. क. कायदेशीर अर्थाने 'ना संसद सार्वभौम आहे ना राज्य विधीमंडळ सार्वभौम' आहे, असे म्हणता येईल. पर्यायी उत्तरे: (1) विधाने अ आणि ब बरोबर आहे, तर क चुकीचे (2) विधाने ब आणि क बरोबर आहे, तर अ चुकीचे (3) विधाने अ आणि क बरोबर आहे, तर ब चुकीचे (4) सर्व विधाने बरोबर आहेत
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →पुढीलपैकी कोणते विधान सत्य नाही ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे ______. अ. राज्य हे एखाद्या विशिष्ट धर्माच्या विरोधी असेल ब. राज्य हे धर्मानुकूल असते क. राज्य हे कोणत्याही धर्मावर आधारलेले नसेल ड. राज्याची कोणत्याही विशिष्ट धर्माशी निष्ठा नसेल ई. राज्य हे धर्माच्या विरोधी नसेल वरीलपैकी कोणता/कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →42 व्या घटनादुरुस्तीद्वारे खालीलपैकी कोणती निर्देशक तत्त्वे जोडली गेली ? (अ) समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत (ब) उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग (क) पर्यावरण, वन आणि वन्य जीवनाचे संरक्षण (ड) कुटीर उद्योगांना प्रोत्साहन (a) Equal justice and free legal aid (b) Participation of workers in management of industries (c) Protection of environment, forests and wildlife (d) Promotion of cottage industries
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →जोड्या लावा : (मुंबई शेरीफ) (कार्यकाळ) अ. डॉ. इंदू सहानी I. 2006 ब. सुनिल गावस्कर II. 2008 क. किरण शांताराम III. 1995 ड. डॉ. विजयपत सिंघानिया IV. 2002
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'सचिवालय म्हणजे निर्णय-निर्धारण संस्था आणि संचालनालय म्हणजे अंमलबजावणी करणारी संस्था असा फरक कोणत्या समितीने/आयोगाने केला आहे ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →पुढील विधानांचा अभ्यास करा : अ. अंदाज समितीमध्ये लोकसभेतील सर्व पक्ष आणि गटांचे त्यांच्या संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व असते. ब. लोकलेखा समितीला अंदाज समितीची 'जुळी बहिण' समजण्यात येते. ही समिती सार्वजनिक विनिमयावर लक्ष ठेवण्याचे काम करते.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →भारतीय संसदेच्या कोणत्या कायद्याद्वारे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →राज्यांनी विधान परिषदेचे गठन करायचे ठरविल्यास सदस्य संख्येविषयी पुढीलपैकी कोणती तरतूद करण्यात आलेली आहे ? अ. विधान परिषदेची सदस्य संख्या जास्तीत जास्त विधान सभेच्या सदस्यसंख्येच्या एक-तृतीयांश असावी. ब. विधान परिषदेची सदस्य संख्या 40 पेक्षा कमी नसावी. पर्यायी उत्तरे :
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →बलवंत राय मेहता समितीच्या शिफारसी चा अभ्यास करून महाराष्ट्रात त्यांच्या अंमलबजावणी विषयी नेमलेल्या समितीचे प्रमुख कोण होते ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →महाराष्ट्रात राज्य वित्त आयोगाची स्थापना कधी झाली ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →महाराष्ट्र राज्य मानवी हक्क समितीचे प्रमुख होण्यासाठी पुढीलपैकी कोण पात्र आहे ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →केंद्रीय सचिवालयातील खालील अधिकाऱ्यांची उतरत्या क्रमाने मांडणी करा : अ. अवर सचिव ब. अतिरिक्त सचिव क. सह सचिव ड. उप सचिव पर्यायी उत्तरे:
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →विधान परिषदेबद्दल खालील विधाने विचारात घ्या : अ. विधान परिषद हे कायमचे सभागृह आहे. ब. त्यांचे एक-तृतीयांश सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात. क. विधान परिषदेतील सर्व सदस्य प्रत्यक्षपणे निवडले जातात. ड. महाराष्ट्रातून सहा प्रशासकीय विभागातील शिक्षकांमधून सहा सदस्य निवडले जातात. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →राज्य पुनर्रचना आयोग याबाबत खालील विधाने विचारात घ्या : अ. 1953 मध्ये आयोगाची नियुक्ती करण्यात आली. ब. या आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती फाजल अली होते. क. राज्य पुनर्रचना अधिनियम 30 मार्च, 1954 रोजी मंजूर झाला. ड. राज्य पुनर्रचना अधिनियम 1 एप्रिल, 1956 रोजी अंमलात आला. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →राज्याच्या राज्यपालाच्या अधिकारांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या : अ. राज्यपाल राज्य विधानसभेला बोलावू शकतात, संस्थगित आणि विसर्जित करू शकतात. ब. राज्यपाल राज्य विधानसभेच्या बैठक स्थगित करू शकतात. क. राज्यपाल निवडणुकीनंतर विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनाला संबोधित करतात. वरीलपैकी कोणती विधान/विधाने बरोबर आहेत ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →भारतीय संविधानाच्या कलम 210 नुसार घटक राज्यातील विधीमंडळाचे कामकाज पुढीलपैकी कोणत्या भाषांतून चालविता येते ? अ. इंग्रजी ब. हिंदी क. घटक राज्याची अधिकृत भाषा ड. वरील पैकी सर्व पर्यायी उत्तरे :
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →जोड्या लावा : (पंतप्रधान) अ. मोरारजी देसाई ब. मनमोहन सिंग क. राजीव गांधी ड. एच.डी. देवेगौडा (कार्यकाळ) I. 1 जून, 1996 ते 21 एप्रिल, 1997 II. 22 मे, 2004 ते 26 मे, 2014 III. 24 मार्च, 1977 ते 28 जुलै, 1979 IV. 31 ऑक्टोबर, 1984 ते 2 डिसेंबर, 1989
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →भारत सरकारचा पहिला कायदा अधिकारी खालीलपैकी कोण असतो ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील विधानांचा विचार करा : अ. अंदाजसमितीची स्थापना अर्थमंत्री जॉन मथाई यांच्या शिफारशीनुसार 1950 मध्ये झाली. ब. या समितीत सर्व 30 सभासद लोकसभेकडून निवडून दिले जातात. क. मंत्री या समितीचा सदस्य म्हणून निवडून येऊ शकत नाही. ड. ही समिती प्रशासनामध्ये कार्यक्षमता आणि काटकसर करण्यासाठी पर्यायी धोरणे सुचवते. वरीलपैकी योग्य विधाने निवडा :
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →महाराष्ट्र विधिमंडळाच्या समित्यांबाबत खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर नाहीत ? अ. लोकलेखा समितीमध्ये 25 सदस्य असतात, विधानसभेतून 20 आणि विधान परिषदेतून 5. ब. अंदाजसमितीमध्ये 29 सदस्य असतात, विधानसभेतून 20 आणि विधान परिषदेतून 9. क. सार्वजनिक उपक्रम समितीमध्ये 25 सदस्य असतात, विधानसभेतून 20 आणि विधान परिषदेतून 5. ड. पंचायत राज समितीमध्ये 25 सदस्य असतात, विधानसभेतून 20 आणि विधान परिषदेतून 5. पर्यायी उत्तरे :
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →भारताच्या महान्यायवादी बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →मुख्यमंत्र्याची नियुक्ती यांचेकडून केली जाते ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →पुढीलपैकी कोणते उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य नाही ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →जेव्हा राज्ये घटनादुरुस्ती विधेयकावर मंजुरी अथवा नामंजुरीची मोहोर लावतात, तेव्हा प्रत्यक्षात पुढीलपैकी कोण तो निर्णय घेत असते ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणते योग्यरित्या जुळले नाही ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →उप विभागीय अधिकाऱ्याबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →74 व्या घटनादुरुस्तीमध्ये खालीलपैकी कोणती बाब समाविष्ट नाही ? अ. नगरपालिकेचे निर्माण ब. राज्य निवडणूक आयोगाची नेमणूक क. ग्राम पंचायत ड. जागांचे आरक्षण पर्यायी उत्तरे :
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →भारतीय दंड विधानाच्या कलम ________ नुसार गुन्हा सिद्ध होणे हे नगरसेवक पदा साठीच्या अपात्रतेचे एक कारण आहे.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 (G) बाबत खालीलपैकी कोणती विधान/विधाने बरोबर आहेत ? अ. जागांचे आरक्षण ब. सदस्यत्वासाठी अपात्रता क. पंचायतीच्या निवडणुका ड. पंचायतीचे अधिकार, प्राधिकार आणि जबाबदाऱ्या पर्यायी उत्तरे :
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →महानगरपालिकेच्या बाबतीत खालील विधाने विचारात घ्या (महाराष्ट्राच्या संदर्भात) : अ. महानगरपालिकेच्या आयुक्तांची नेमणूक राज्य शासनाकडून केली जाते आणि ते त्यांचे वेतन आणि भत्ते म्युनिसिपल फंडातून स्विकारतात. ब. राज्यशासन आयुक्तांना स्थायी समितीच्या संमतीने अनुपस्थितीची रजा मंजूर करू शकते. क. आयुक्तांचे पद हे रजेमुळे अथवा अन्य तात्पुरत्या स्वरूपात रिक्त झाल्यास महानगरपालिका परिषद (आम सभा) त्याजागी एखाद्या व्यक्तीची आयुक्त म्हणून कार्य करण्यासाठी नियुक्ती करू शकते. वरीलपैकी कोणते विधान/विधाने योग्य आहे/आहेत ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एक महाविद्यालयीन विद्यार्थी त्याच्या शहरातील नगरपरिषदेचा सदस्य म्हणून निवडून येऊ इच्छितो. त्याचे नामांकन वैध ठरण्यासाठी इतर अटींबरोबर महत्त्वाची अट कोणती? अ. त्याने त्याच्या महाविद्यालयाच्या प्राचार्याची परवानगी घेतली पाहिजे. ब. तो राजकीय पक्षाचा सदस्य असला पाहिजे. क. त्याचे नाव नगरपरिषदेच्या मतदार यादीत असले पाहिजे. ड. तो भारताच्या राज्यघटने प्रति निष्ठा बाळगील, असे त्याने घोषित केले पाहिजे. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →भारतात कॅन्टोन्मेंट ॲक्ट कधी पास झाला ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणते विधाने हे कटक मंडळाच्या वैशिष्ट्यांच्या संदर्भात बरोबर आहेत ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).
जिल्हा परिषदेच्या एकूण सदस्यांपैकी विशेष सभेत मतदानाचा हक्क असलेल्या किती सदस्यांच्या अनुमतीने राज्य सरकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला सेवेतून परत बोलावितो ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →गटविकास अधिकारी यांच्याबाबत योग्य पर्यायांची निवड करा : अ. गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा सचिव असतो. ब. गटविकास अधिकारी हा गटपातळीवरील विस्तार अधिकाऱ्यांचा कप्तान असतो. क. गटविकास अधिकारी हा गटपातळीवरील राजकीय उपक्रमांचा समन्वयक असतो. ड. गटविकास अधिकारी हा पंचायत समिती कार्यालयाचा प्रमुख असतो.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →महाराष्ट्रातील पंचायत समिती बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील विधाने विचारात घ्या (महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या संदर्भात) : अ. ग्रामपंचायतीच्या सेवकाची नेमणूक पंचायत ठराव करून करते. ब. पंचायतीला कोणत्याही सेवकाला लेखी आदेशाद्वारे निलंबित अथवा बडतर्फ करता येईल. क. पंचायतीने दिलेल्या अशा कोणत्याही आदेशाविरुद्ध सेवकाला 15 दिवसांच्या आत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे अपील करता येईल. ड. ग्रामपंचायतीच्या सेवकाचे वेतन हे पंचायत समिती फंडातून दिले जाते. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →ग्रामसभेच्या संदर्भातील खालीलपैकी कोणते विधान/विधाने चुकीचे आहे ? अ. ग्रामसभा स्थापन करण्यामागचा उद्देश ग्रामीण जनतेला एकत्र येण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि स्थानिक महत्त्वाच्या विषयांची चर्चा करणे. ब. ग्रामसभेची बैठक आयोजित करण्याची वैधानिक जबाबदारी ग्रामसेवकाची आहे. क. ग्रामसभेद्वारे ग्रामीण जनतेला आपले विचार, मते आणि तक्रारी व्यक्त करण्याची संधी दिली जाते. योग्य पर्याय निवडा.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →राज्यनीतीच्या मार्गदर्शक तत्त्वातील कोणत्या कलमानुसार प्रत्येक गावासाठी ग्रामपंचायती स्थापन झाल्या ? अ. कलम 243 नुसार ब. कलम 40 नुसार क. कलम 42 नुसार ड. कलम 124 नुसार वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील विधानांचे अवलोकन करा : विधान I : भारतीय संविधानातील कलम 149 मध्ये अशी तरतूद आहे की सर्वोच्च न्यायालय आपल्या अधिकार क्षेत्राचा वापर करून, त्याच्या समोर प्रलंबित असलेल्या प्रकरणांमध्ये पूर्णन्याय देण्यासाठी आवश्यक असे आदेश देऊ शकते. विधान II : न्यायालयाने दिलेला आदेश केंद्रशासित प्रदेश वगळता संपूर्ण देशात लागू होईल. पर्यायी उत्तरे :
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील विधानांचे अवलोकन करा : विधान I : सार्वजनिक हित याचिका (जनहित याचिका) म्हणजे गरीब, कमकुवत व सामाजिक किंवा आर्थिक पार्श्वभूमीमुळे प्रतिकूल स्थितीत असलेल्या लोकांच्या मूलभूत आणि इतर कायदेशीर अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी आहे. विधान II : अशी याचिका फक्त सार्वजनिक हक्कांच्या आणि राष्ट्रा प्रती अधिकार निवारणासाठी केली जाऊ शकते. पर्यायी उत्तरे :
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणते विधान/विधाने खरे आहे/आहेत ? अ. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांचे वेतन आणि भत्ते हे विधीमंडळाच्या मताच्या अधीन नाहीत. ब. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाला त्यांच्या अवमानाबद्दल कोणत्याही व्यक्तीस शिक्षा करण्याचा अधिकार आहे. क. कलम 122 सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधिशाला भारतातील कोणत्याही न्यायालयात वकीली करण्यास मनाई करते. ड. सर्वोच्च न्यायालयाला कलम 145 अन्वये नियम बनविण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणत्या प्रकरणात न्यायालयाने आपले अधिकार क्षेत्र वापरले, आणि कैद्याने लिहिलेले पत्र याचिका म्हणून मानले गेले. मा. न्यायालयाने असे नमूद केले की, तांत्रिकता न्यायालयाला व्यक्तींच्या नागरी स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यापासून रोखू शकत नाही.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील विधाने विचारात घ्या : विधान I : भारतीय संविधानाचे कलम 215 घोषित करते की प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल. विधान II : सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानाची कारवाई सुरू करण्याचा उच्च न्यायालयाला अधिकार नाही. पर्यायी उत्तरे :
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →भारतीय नियोजन मंडळाची स्थापना ______ रोजी करण्यात आली.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →नियोजन आयोगाने सुरुवातीस निश्चित केलेल्या चार दीर्घकालीन उद्दिष्टांमध्ये खालीलपैकी कोणते उद्दिष्ट समाविष्ट होत नाही ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दहाव्या योजने दरम्यान खालीलपैकी कोणते राज्य देशांतर्गत उत्पादनात सर्वाधिक वृद्धि दर दर्शवित होते ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →भारतातील गरिबांचे प्रमाण आणि संख्येच्या अंदाजाच्या पद्धतशीर आणि संगणकीय बाबींचा विचार करण्यासाठी नियोजन आयोगाने सप्टेंबर 1989 मध्ये ________ यांच्या अध्यक्षतेखाली एक 'तज्ञ गट' स्थापन केला.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →मागास भागात उद्योग सुरु करण्यासाठी वांचू कार्यगटाने खालीलपैकी कोणती शिफारस केली नव्हती ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →भारतातील व्यवसाय सेवांच्या जलद वाढीचे मुख्य कारण म्हणजे.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →2001 – 02 च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार कोणत्या राज्यात दारिद्र्याचे प्रमाण सर्वाधिक होते ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →भारतीय अर्थव्यवस्थेत छुप्या बेरोजगारीचा प्रश्न हा प्रामुख्याने
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणता घटक प्रादेशिक विषमतेचा प्रमुख निर्देशक आहे ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →24 एप्रिल, 1993 रोजी कोणत्या घटनादुरुस्तीस मंजुरी देण्यात आली ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).
मंत्र, जो सेबापेक्षा चार पट मोठा आहे, तो आता वीस वर्षांचा आहे. जेव्हा त्याचे वय सेबाच्या वयाच्या 2.5 पट होईल तेव्हा त्या संख्येची निवड करा.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →जेव्हा मुलगा त्याच्या नेहमीच्या गतीच्या 5/7 गतीने चालतो, तेव्हा तो शाळेत 6 मिनिटे उशिरा पोहोचतो. शाळेत पोहोचायला त्याला लागणारा नेहमीचा कालावधी निवडा.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →पुढील प्रत्येक तीन विधाने समाविष्ट असलेले चार युक्तिवाद दिले आहेत. ज्या संचात 3 रे विधान हे 1 ल्या दोन विधानांच्या आधारे काढलेला निष्कर्ष आहे त्याची निवड करा. संच: अ. एकही ससा हसत नाही. काही जे हसतात ते वाघ आहेत. काही वाघ ससे नाहीत. ब. सर्व कोल्हे काळे आहेत. काही कोल्हे नाचत नाहीत. काही नर्तक काळे नाहीत. क. A शपथ घेण्याची हौस भागवतात. शपथ घेणाऱ्यांना धमकावले जाते. जे काहीजण धमकावले जातात ते A नाहीत. ड. सर्व E हे S आहेत. सर्व E हे B आहेत. काही B हे S आहेत. पर्यायी उत्तरे:
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →सांकेतिक भाषेत 'blue' या शब्दाचा संकेत कोणता आहे या प्रश्नासंदर्भात दिलेल्या पुढील विदेचा पुरेपणा निश्चित करा ? विदा विधाने: अ. एका सांकेतिक भाषेत 'sea water is blue' चा संकेत 'er pi th dy' असा आहे. ब. वरील भाषेत 'sky is clearly blue' चा संकेत 'dy th ha cb' असा आहे. पर्यायी उत्तरे:
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →जर A + B चा अर्थ A ही B ची बहीण आहे; A × B चा अर्थ A हे B चे वडील आहेत आणि A – B चा अर्थ A हा B चा भाऊ आहे, तर T ही P ची मुलगी आहे या अर्थाचे विधान निवडा.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या शोधा :
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →राम, श्याम, सुरेश, चंदू आणि कमला हे पाच मित्र एका रांगेत दक्षिणेकडे तोंड करून क्रिकेट पाहत आहेत; अर्थात ते या नामक्रमाने बसलेले असतील असे नाही. केवळ श्याम हा राम आणि कमला यांच्या मध्ये, तर सुरेश हा कमलाच्या उजव्या बाजूला लागतच आहे आणि चंदू रामच्या डाव्या बाजूला लागूनच आहे. ह्या माहितीच्या आधारावर खालील कोणते विधान निश्चितपणे सत्य आहे ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →पुढील युक्तिवाद अभ्यासा आणि त्यातील वापरलेल्या तर्कशक्ती सारखेपणात सर्वात जवळचा असलेला पर्याय निवडा. सर्व झाडे पाने धारण करतात. सोनमोहोरे हे झाड आहे. म्हणून सोनमोहोरे पाने धारण करतात.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →वैज्ञानिक आकलन विकसित करत असताना आपण त्रुटींमुळे नेहमीच अडचणीत सापडतो. प्रत्येक पिढीला आकलनवर येणारी त्रुटी मर्यादा फार तर थोडी कमी करण्याची आशा बाळगते आणि त्रुटी मर्यादा लागू पडण्याशी संबंधित सामग्री संचात भर टाकता येते. त्रुटी मर्यादा अटळ असून ती आपल्या ज्ञानाच्या विश्वसनीयतेचे दृश्यमान स्व-मूल्यनिर्धारण असते. यामुळे आपल्याला नेहमीच वैज्ञानिक तथ्यांबाबत अनिश्चितता स्वीकारावी लागते. सार्वजनिक मत सर्वेक्षणात तुम्ही अनेकदा त्रुटी मर्यादा पाहता (जसे 'तीन टक्के धन व ऋण इतकी अनिश्चितता'). ज्यात महासभेच्या नोंदीतील प्रत्येक भाषण दूरदर्शनवरील प्रत्येक जाहिरात, प्रत्येक प्रवचन या गोष्टी अशा त्रुटी सीमा किंवा त्याच्याशी सममूल्य असे काही आहे अशा समाजाची कल्पना करा. पुढीलपैकी वरील युक्तिवादातून जनतेला उपयुक्त निष्कर्ष ठरणारे सर्वात योग्य विधान निवडा.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →जर n = 1 + X असेल व X हा चार क्रमवार धन पूर्णांकाचा गुणाकार असेल, तर सत्य विधान/ने निवडा. अ. n ही विषमसंख्या ब. n ही मूळसंख्या क. n ही पूर्णवर्गसंख्या ड. n ही समसंख्या पर्यायी उत्तरे : (1) वरीलपैकी सर्व (2) वरीलपैकी एकही नाही (3) ब वगळून सर्व (4) फक्त अ आणि क
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →महाविद्यालयातील कला पदवीधरांचे विज्ञान पदवीधरांशी असलेले गुणोत्तर 3 : 2 आहे. जर 20% कला पदवीधर आणि 25% विज्ञान पदवीधर पुढील शिक्षणासाठी पात्र ठरले आहेत; तर पात्र नसलेल्यांची टक्केवारी निवडा.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →मेघाने एका स्पर्धा परीक्षेत 100 प्रश्न सोडविले. बरोबर उत्तरासाठी 3 गुण दिले जातात आणि चुकीच्या उत्तरासाठी 2 गुण वजा केले जातात. मेघाला एकूण 150 गुण मिळाले, तर तिच्या बरोबर उत्तरांची संख्या किती ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →गटाला बैठकीची कार्यवाही करण्यासाठी निळी, गुलाबी, हिरवी, पिवळी, पांढरी व लाल अशा सहा खुर्च्या सुसम षटकोनाकार टेबलाच्या पृष्ठाच्या बाजूंपाशी ठेवलेल्या आहेत. ज्या कडेपाशी निळी खुर्ची ठेवली आहे ती गुलाबी खुर्ची ठेवलेल्या कडेला समांतर आहे व ती पिवळी खुर्ची ठेवलेल्या कडेच्या उजव्या अंत्यबिंदूशी 120° चा कोन करते. पांढरी व लाल या खुर्च्या ज्या कडांपाशी ठेवलेल्या आहेत त्या एकमेकींशी 120° चा कोन करतात आणि लाल व हिरवी खुर्च्या ठेवलेल्या कडा परस्परांशी समांतर आहेत. या माहिती संदर्भात पुढीलपैकी विसंगत असणारा गट निवडा.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →मला आश्चर्य वाटते की आपण आपला वेळ व शक्ती वाचवण्यासाठी व्यापारी उड्डाणे वापरतो आणि उड्डाणे वातावरणात इतका कार्बन डायऑक्साईड मिसळतात की जेवढा काही संपूर्ण देश एका वर्षात मिसळतात. आपण वापरत असलेली उड्डाणे मर्यादित करायला हवीत. निमा : मला माहीत आहे .... जेव्हा आपण एक आंतरखंडीय उड्डाण करतो तेव्हा गाडीने केलेल्या वर्षभराच्या प्रवासापेक्षा जास्त प्रदूषणाला कारणीभूत होतो. दीपच्या भाष्यावरील निमाचा प्रतिसाद हा :
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा
२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत
१५ मिनिटांत तपासा →स्पर्धा AI | spardhaai.in/keys/group-b-2021-aso-paper-ii